भारतीय लोकतंत्र - आता सरकारी दमनतंत्र

आतंकवादाचे संरक्षण करता करता, आता केंद्रीय सरकार स्वत:च आतंकवादी बनले, हा संगतीदोष म्हणावा का समानशीलेषु व्यसनेषु सख्यं याचे उत्तम उदाहरण म्हणावे? 

आता पुढे काय? 

विपक्ष म्हणजे आनंदी आनंद आहे!

पत्रकार म्हणजे नुसता गोंधळ आहे!

जनता निराश आहे, त्यात थोडी एकता झाली तर हे अत्याचार! 

सक्षम नेतृत्व कुठेच दिसत नाही!

आपल्याला काय वाटते?

याच विषयावरचा माझा इंग्रजी लेख  Indian Democracy In Danger  आणि हिंदी कविता व लेख दम घुटता है यहाँ अब त्यावर हि आपले विचार अवश्य कळवावेत. 

Comments