आजचा विचार

खूप खूप विचार करून जेव्हा मन सुन्न होतं, तेव्हा सगळे विचार संपतात. पण जेव्हा हा वैचारिक प्रलय होतो, तेव्हा एक नवा विचार जन्म घेतो ! आणि हा नवा विचार वैयक्तिक आणि सामाजिक जीवन पण परिवर्तीत करू शकतो !

Comments