आजचा विचार


आतंकवादावर भारताच्या नाकर्तेपणाच्या धोरणावर आज इतकी चीड आली आहे की बोलायला शब्द नाहीत ! कधी आपल्यातला स्वाभिमान - राष्ट्राभिमान जागृत होईल? राष्ट्राच्या शत्रूंशी मैत्री करण्याची हि विकृती कधी तरी थांबेल का ? 
आपल्या जनतेची याला आनंदाने स्वीकृती थांबेल का?

Comments